संपादकीय
संपादकीय 

संघाचा ताप अन् मित्रपक्षांचा मनःस्ताप!

संघाचा ताप अन् मित्रपक्षांचा मनःस्ताप! स्थित्यंतर / राही भिडे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर संघ परिवार अजित पवार यांच्यावर फोडून मोकळे झाले खरे पण हा  ग्रीन सिग्नल समजून भाजपच्या नेत्यांनी अजितदादांशी युती नको, असे स्थानिक पातळीवर सांगण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे शिवसेनेचा शिंदे गट सातत्याने...
Read More...
संपादकीय 

माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व - अभियंता सतीश चिखलीकर

माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व - अभियंता सतीश चिखलीकर पुणे / रमेश  जाधव महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागात कार्यरत असणारे अभियंता सतीश चिखलीकर हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्राला परिचित असणारे  व्यक्तिमत्व ! प्रशासनात राहूनही त्यांचा जनसंपर्क विविध समूहाची आणि त्या क्षेत्रातील मान्यवरांशी जवळून राहिला आहे. त्यांचे नाव...
Read More...
संपादकीय 

मोदी यांच्या युक्रेन भेटीचा संदेश!

मोदी यांच्या युक्रेन भेटीचा संदेश! भागा वरखडे  गेल्या अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून युद्धाच्या झळा काय केवळ त्या दोन देशांपुरत्याच मर्यादित आहेत असे नाही. जग त्यात होरपळते आहे. भारताने या युद्धाबद्दल थेट रशियाचा निषेध केला नसला, तरी युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा मार्ग...
Read More...
संपादकीय 

!! खरंच गंगेत घोडं न्हाणार का ? !! 

!! खरंच गंगेत घोडं न्हाणार का ? !!  कल्याण पिसाळ देशमुख विषय अर्थातच किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज व खंडाळा. नुकतीच दोन्ही कारखान्यांना अनुक्रमे ३५० व १५० अशी ५०० कोटी व दुष्काळ निधी ४४ कोटी मंजूर जाहीर झाल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने  प्रसिद्ध केली. ही मदत कोणामुळे मिळाली, कोणी...
Read More...
संपादकीय 

पुन्हा एकदा शाहबानो

पुन्हा एकदा शाहबानो भागा वरखडे  सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिलेला निकाल १९८५ च्या शाहबानो प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. समान नागरी कायदा अजून आलेला नसला, तरी राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत आणि राज्यघटनेनुसारच फौजदारी संहिता सर्वांना लागू आहे. धर्मनिरपेक्ष पद्धतीने न्यायालय निकाल देत असते, असे...
Read More...
संपादकीय 

सुसरबाई तुझी पाठ मऊ

सुसरबाई तुझी पाठ मऊ भाग वरखडे  चीन हा जगात कधीही विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा देश नाही. एकीकडे वाटाघाटी सुरू ठेवायच्या आणि दुसरीकडे विस्तारवादी धोरणे आखायची, कूटनीती करून शेजारी देशांना कायम अस्थिर ठेवायचे, ही त्याची व्यूहनीती आहे. भारताने इतक्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असला, तरी चीन...
Read More...
संपादकीय 

सत्संगात स्मशान!

सत्संगात स्मशान! भागा वरखडे  उत्तर प्रदेशातील हाथरस कायम या ना त्या कारणाने चर्चेत असते. मागे एका दलित युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे प्रकरण देशभर गाजले होते. आताही सिकंदरराव येथे आयोजित सत्संगात शेकडो बळी गेल्याने हाथरसची चर्चा सुरू आहे. देशात गेल्या दोन दशकांत झालेल्या...
Read More...
संपादकीय 

Vidhan Sabha 2024 | विधानसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक

Vidhan Sabha 2024 | विधानसभा निवडणूक दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी आव्हानात्मक नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्याचे सहकार मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दृष्टीने आंबेगाव...
Read More...
संपादकीय 

चारसो पार, नही यार!

चारसो पार, नही यार! संसदीय लोकशाही पद्धतीत सत्ताधारी पक्ष आणि तितकाच प्रबळ विरोधी पक्ष हवा असतो. तसे झाले नाही, तर सत्ताधारी पक्षाची एकाधिकारशाही सुरू होते आणि नंतर तो हुकूमशाहीकडे वाटचाल करू लागतो. भाजपने यापूर्वी काँग्रेसमुक्त भारत आणि नंतर विरोधी पक्षमुक्त भारत अशी घोषणा दिली...
Read More...
संपादकीय 

वाळवंटी हिरवळ...

वाळवंटी हिरवळ... भागा वरखडे  भारतासह जगभरातील जलद विकासाचा हवामान बदलावर परिणाम होत आहे. शास्त्रज्ञ त्यांच्या संशोधनातून वेळोवेळी याबाबत सावध करीत असतात;परंतु तमाम राज्यकर्ते आणि सामान्य माणूल शास्त्रज्ञांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत असतो. जर आपण योग्य खबरदारी घेतली नाही, तर त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम...
Read More...
संपादकीय 

आश्वासनांचा पाऊस आणि रोजगाराचा चिखल

आश्वासनांचा पाऊस आणि रोजगाराचा चिखल निवडणुकीच्या काळात काहीही आश्वासने दिली जात असतात. त्यावर किती विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यातही देशात सध्या सर्वांत महत्त्वाच्या कोणत्या प्रश्नावर चर्चा चालू असेल, तर ती राम मंदिराचे शुद्धीकरण, हिंदू-मुस्लिम लोकसंख्या, मुस्लिम आरक्षण, पाकिस्तानची अण्वस्त्रे आणि अशाच मुद्यांवर....
Read More...
संपादकीय 

मोदी आणि आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट समान असू शकते ?

मोदी आणि आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट समान असू शकते ? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे  भाजपला   'काँग्रेसजनमय ' करत काँग्रेसचे नामोनिशाण मिटवून  एकपक्षीय लोकशाहीकडे म्हणजे हुकुमशाहीकडे देशाला घेवून निघाले आहेत. त्यांच्या विधिनिषेधशून्य आणि बेलगाम राजकारणाला, मनसुब्यांना आपला हातभार का लागू द्यायचा, याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने विशेषत: दलित, बौद्ध, मागास, आदिवासी,बहुजन आणि अल्पसंख्यांक या समाजांनी करण्याची गरज आहे
Read More...