नरेंद्र मोदी
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'
Published On
By Shrikant Tilak
वॉशिंग्टन: वृत्तसंस्था
क्वाड देशांनी एकत्र राहून काम करणे हे केवळ त्या देशांच्या हिताचे आहे असे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या ते हिताचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले.या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे...
Read More...
'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'
Published On
By Shrikant Tilak
अहमदनगर: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
मोदी सरकार 3 च्या 100 दिवस पूर्तीनिमित्त विशेष उपक्रम
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या सरकारच्या शंभर दिवसाची पूर्तता 17 18 सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सरकारची विविध मंत्रालय आपापली कामगिरी जनतेसमोर मांडणार आहेत. पंतप्रधान...
Read More...
'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...
पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार?
Published On
By Shrikant Tilak
सांगली: प्रतिनिधी
मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
Read More...
'... अन्यथा भंग होते विश्वगुरूंची तपश्चर्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. महामानव आहेत. त्यांना जगाच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे त्यांना देशातील समस्यांबाबत प्रश्न विचारू नका. अन्यथा त्या विश्वगुरूंची तपश्चर्या भंग होईल, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र...
Read More...
'झालं गेलं, गंगेला मिळालं... आता बोलणार विकासावरच'
Published On
By Shrikant Tilak
शिर्डी: प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जे काही घडले ते झाले गेले, गंगेला मिळाले. या पुढील काळात आम्ही फक्त विकासावरच बोलणार, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. महायुतीतील अंतर्गत बाबींवर चर्चाही...
Read More...
'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
हिंसाचाराचा अगडडोंब उसळलेल्या बांगलादेशातील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे भारतात आश्रय देण्यात आला आहे त्याप्रमाणेच हिंसाचारात होरपळणाऱ्या अल्पसंख्या हिंदूंना भारतात आश्रय द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...
Read More...
'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
'पंतप्रधानांना गप्प करण्याचा विरोधकांचा असंवैधानिक प्रयत्न'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील पंतप्रधानांच्या आभारदर्शक भाषणाच्या वेळी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधानांना गप्प करण्याचा प्रयत्न तब्बल अडीच तास करणे हे लोकशाही तत्वात बसणारे नाही. तसे करूनही विरोधकांना त्याबद्दल मुळीच पश्चात्ताप...
Read More...
...त्यांना देशांतर्गत हिंसाचार का थांबवता येत नाही?
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला सुपरमॅन समजतात. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध आपणच थांबवले असा त्यांचा समज आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबवण्याची क्षमता असलेले मोदी देशांतर्गत मणिपूर आणि जम्मू कश्मीर मध्ये सुरू असलेला दहशतवाद आणि हिंसाचार का...
Read More...