रामदास आठवले
राज्य 

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो' नागपूर: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले...
Read More...
राज्य 

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा'

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा' पुणे: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास...
Read More...
राज्य 

सलग तिसऱ्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत आठवले यांचा होणार सत्कार

सलग तिसऱ्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत आठवले यांचा होणार सत्कार पुणे : प्रतिनिधी  केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची तीसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात निवड झाल्याबदद्ल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्यावतीने येत्या रविवारी दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व धार्मिय...
Read More...
राज्य 

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच...

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच... पुणे: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबद्दलचा राग विसरून पुन्हा मैत्री करावी. या दोघांमधला वाद मिटला नाही तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री मीच होईन, असा प्रेमळ इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही नेत्यांना...
Read More...
राज्य 

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा'

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा' सारनाथ: प्रतिनिधी  विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे याचा आम्हाला भारतीयांना अभिमान आहे. भारतात स्थापन झालेला बौध्द धम्म आता जगभर प्रसारित झाला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले . सारनाथ येथील मुळगंधकुटी...
Read More...
राज्य 

आठवले यांनी वाढवले महायुतीचे टेन्शन

आठवले यांनी वाढवले महायुतीचे टेन्शन मुंबई: प्रतिनिधी    महायुती या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 40 पेक्षा अधिक जागा मिळवणार असा दावा महायुतीचे सर्व नेते करीत असताना महायुतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी 35 ते 40 जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवून महायुतीचे टेन्शन    
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीत रिपाईला मिळणार पुरेसे प्रतिनिधित्व

 विधानसभा निवडणुकीत रिपाईला मिळणार पुरेसे प्रतिनिधित्व गडचिरोली : प्रतिनिधी राज्यात लोकसभा निवडणुकीत रिपाइंला योग्य वाटा मिळाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा देण्याचे आश्वासन भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले...
Read More...
राज्य 

भाजपचा प्रभाव नसलेल्या राज्यात रिपब्लिकन पक्ष रिंगणात

भाजपचा प्रभाव नसलेल्या राज्यात रिपब्लिकन पक्ष रिंगणात मुंबई: प्रतिनिधी  रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला या लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकही जागा मिळाली नसली तरीही ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रभाव नाही अशा राज्यांमध्ये आपला पक्ष सुमारे 15 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असे केंद्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...
Read More...
राज्य 

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा

रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा मुंबई: प्रतिनिधी   रिपब्लिकन पक्षामुळे मागासवर्गीय मते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडे वळली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एक जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख (ए) आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले      
Read More...
राज्य 

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे'

'रिपब्लिकन पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळावे' मुंबई: प्रतिनिधी लवकरच राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्यावेळी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला एक मंत्रिपद मिळावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचे मित्र...
Read More...
देश-विदेश 

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका'

'मोदी हटाव म्हणणारे विरोधक कटविणे हीच आमची भूमिका' शिर्डी: प्रतिनिधी पाटणा येथे बैठकीत जमलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे ‘मोदी हटाव’ हे एकमेव धोरण आहे. मात्र, मोदी हटाव म्हणणाऱ्या विरोधकांना कटव हे आमचे धोरण आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका केली....
Read More...
राज्य 

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंच असेल तर....

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंच असेल तर.... महाविकास आघाडीत राहून अजितदादांना मुख्यमंत्री होता येणार नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बरोबर यावे, असा शब्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा निमंत्रण दिले आहे.
Read More...

Advertisement