जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला, गाडीची मोडतोड
स्वराज्य संघटनेने स्वीकारली जबाबदारी
On
ठाणे: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर संतप्त जमावाने हल्ला करून त्यांच्या गाडीची मोडतोड केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आराजे
छत्रपती संभाजी राजे यांचे रक्त हिरवे असल्याचे विधान आव्हाड यांनी केले होते. या विधानामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या गाडीची मोडतोड केली आणि आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी ही केली.
Tags:
Comment List